Sunday, October 14, 2012

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .
सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .

सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

No comments:

Post a Comment